शेतकरी न्यूज
जळगाव जामोद येथे CCI मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ
जळगाव जामोद (आकाश बोडसे): भारतीय कपास निगम (CCI), अकोला यांच्या मार्फत जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शहरातील श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंग ...
शेतकरी दिनानिमित्त संग्रामपूर येथे पाच शेतकऱ्यांचा सन्मान!
संग्रामपूर (आकाश बोरसे): दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संग्रामपूर तालुक्यात शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संग्रामपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था यांच्या वतीने ...
शेतकरी दिनानिमित्त वरवट बकाल येथे शेतकऱ्यांचा सन्मान!
संग्रामपूर (आकाश बोरसे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही संग्रामपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर व उपबाजार समिती वरवट बकाल यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी दिन मोठ्या ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिगांव प्रकल्पासाठी ₹२,३९९ कोटी निधी मंजूर!
बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंदाची बातमी असून, जिगांव सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आमदार डॉ. संजय कुटे हे ...
सोयाबीन खरेदीला संग्रामपूरमध्ये उत्साहपूर्ण सुरुवात!
संग्रामपूर (आकाश बोरसे) : शासन हमी भावाने नाफेड आणि कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार वरवट (बकाल) येथे ...
7 तालुक्यांच्या शेतकरींना दिलासा! वाढीव पिकविमा नुकसानभरपाई प्रक्रिया सुरू
पोर्टलवर टप्प्याटप्प्याने रक्कम दिसणार; शेतकऱ्यांनी घाई न करता प्रक्रियेला वेळ द्यावा: प्रशासनाचे आवाहन बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद यांसह ...
खतांच्या दरात २५० रुपयांची उसळी; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट!
(युवा क्रांती वृत्तसेवा) : अलीकडील काही महिन्यांत रासायनिक खतांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या खर्चाचे गणित कोलमडले आहे. केंद्र शासनाकडून दोन ते ...
दर्जेदार बियाण्यासाठी एआय–ब्लॉकचेनची गरज; मुख्यमंत्री फडणवीस!
मुंबई(युवा क्रांती वृत्तसेवा): मुंबईत सुरू झालेल्या बीज महाकाल 2025 या महत्त्वपूर्ण परिषदेच्या inaugural सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ...
उद्धव ठाकरे यांचा ‘दगाबाज रे’ शेतकरी संवाद दौरा! राज्य सरकारवर तीव्र टीका
मराठवाडा (युवा क्रांती वृत्तसेवा) : अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘दगाबाज रे’ या ...
परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात शेतमालाचे मोठे नुकसान!
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश बुलढाणा (आकाश बोरसे) : परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ...

















