शेतकरी न्यूज
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर !
मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. आतापर्यंत ८ हजार ...
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी सिंदखेडराजा येथे विशेष नियोजन शिबिर संपन्न !
दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज ! सिंदखेडराजा (युवा क्रांती वृत्तसेवा) : ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ महिन्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी ...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज!
दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई (युवा क्रांती वृतसेवा): राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून तब्बल ३१ हजार ६२८ ...










